Posts

Showing posts with the label Brahmin

ब्राह्मण अभिनेत्री आणि डहाकेची घाण

Image
डहाके - वाडकर मंडळी इंडस्ट्रीत उगवतात - जातात... ना यांच्या येण्याचं कौतूक ना जाण्याचं दुःख... आमच्या अंधेरी-गोरेगांवला किलोवर मिळतात ही मंडळी, मरिन ड्राईव्हला सिंगले ज्या आशाळभूत नजरेने कपाऱ्यात वाकत बसतात त्याच आशाळभूतपणे कुणी आपल्याला ओळखेल म्हणून खूप झालं तर फिल्मसिटीतल्या कँटीनमध्ये बसलेले असतात... किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये (लायकीनुसार)... कुणी फुकट विचारत नाही... म्हणून या चोंग्यांना असा उपद्व्याप करावा लागतो - ... बांद्य्रात एकदा आमिर खानची गाडी रस्त्याच्या एकदम मधोमध बंद पडली तेव्हा हॉर्न मारणाऱ्या एका टॅक्सीवाल्यावर त्याचा ड्राईवर उर्मटपणे आमिर खान की गाडी है म्हणून खेसकला - "आमिरकी गाडी है तो घर जाके चढ - यहा पब्लीकका टाईम खोटी मत कर..."' म्हणत टॅक्सीवाल्याने भरचौकात आमिरचं श्राद्ध घातलं होतं... आमीरची इतकी वर्ष आपटून ही गत - या झेमट्यांना कोण विचारतंय ... ? ... डहाकेचं स्टेटमेंट सिरीयस घेतलं तर - मूळात त्याला अक्कल नाहीय. - पण फरक हा आहे की - ब्राह्मण मुलींचे पालक त्यांना इंडस्ट्रीत उभं राहण्याची ताकद आणि विश्वास देतात... तिथे करीयर आपटलं

#भाकरीबाई

Image
रामतिर्थकर बाईचं स्टेटमेंट बीबीसी मराठीने जरी तोडून मोडून दाखवलं असलं तरीही ती बाई कुठल्या लेव्हलची चंपक आहे हे एव्हाना महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलंय... लोकं ऐकतात तर या काहीही पुड्या सोडतात... फुल्ल कॉन्फीडन्सनं...! परवा असं झालं... परवा तसं झालं... परवा सोलापूरला गेले होते - तिथे दारूच्या दुकानाबाहेर बायांची रांग होती, त्यात २१ बाया विशिष्ठ समाजाच्या होत्या - .... काहीही फेकतात...! ... २०१० मध्ये या बाईचं नव्याने प्रस्थ फुललं होतं... त्यांना ब्राह्मण वधू-वर मेळाव्याला बोलावलं - बाई आल्या... "मी तुमची आई" म्हणून एका वाक्यात आई झाल्या... समोर बसलेल्या मुलींवर सुरु झाल्या...! करीयर चुलीत घाला, फिरणं बंद करा, हे करा - ते करा... बाई मोठ्या मोठ्या द्यायच्या - माणसांना मज्जा वाटायची... एका लेव्हल नंतर तिथे आलेल्या पोरींनी धिंगाणा सुरू केला... कार्यक्रम ठिकाणावर, नसतं प्रकरण उद्भवलं होतं... झक मारली आणि ही बाई बोलावली असं झालेलं... ... सासू सून, नवरा बायको यांच्यात भांडणं लावायची, त्यात सुनेला - बायकोला घरात बसवून पायाशी ठेवायची अक्कल शिकवायची, आणि एका घरात ठिणगी

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि

Brahman Reservation (ब्राह्मण आरक्षण)

ब्राह्मण आरक्षण... #ब्राह्मण_आरक्षण .. पहिला मुद्दा : आरक्षण इतकं सहज मागितल्याने आणि इतकं लगेच मिळत नाही... सरकार स्तर ते कोर्ट असं लढावं लागतं... त्यातही व्यापक स्तरावर लढा उभारावा लागतो... माणूस ते माणूस प्रत्येकजण त्यात सहभागी व्हावा लागतो... बरंच मोठं प्रकरण आहे... आत्ता मागणी केली, अखंड आणि प्रभावीपणे लढलं तर माझ्यासारख्या पंचवीस ते तीस दरम्यान असणाऱ्‍या मुलांच्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळू शकतं... आणि प्रत्यक्ष्य फायदा त्यांच्या मुलांना...!!  . आरक्षणाची गरज आहे कां ? - आरक्षणाची नाही पण आर्थिक आधाराची आणि सामाजिक सुरक्षेची गरज ग्राउंड लेव्हलवर खरंच आहे. (ग्राउंड लेव्हल : शहरी मध्यमवर्गीय आणि त्याखालील स्तर, ग्रामीण भागातील ब्राह्मण, शेतकरी) शिक्षणासाठी फि देणं बऱ्‍याच लोकांना परवडत नाही हे एकदम सत्य आहे... आणि त्यामूळे नोकरी व्यवसायात ब्राह्मण मुलं कमी पडतात. पिढी दर पिढी कुटूंबचं कुटूंबे गरीबीत राहतात.  . आरक्षणाचा विचार केला तर जो समाज मागासवर्गीय आहे त्या समाजाला आर्थिक, सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देतात. मराठा आरक्षणादरम्यान दिसलं तसं स

Brahmin vs Reservation

सच चूभा... मुक्ता टिळक बोलल्यात त्यात खोटं काय ? आरक्षणाच्या चड्ड्या काढून बराबरीका मुकाबला करो भै... खूप झालं... ! इथे दहावी न शिकलेले कालच्या प्रकरणावर तारे तोडताय... ... मुक्ता टिळक जातीय आरक्षणातून महापौर नाही झाल्यात... "स्त्री" कोट्यातून झाल्यात... त्यांनी सुद्धा कॉलेजमध्ये " जनरल " मधून "पूर्ण फी", "पूर्ण मार्क्स" या धडपडतीच शिक्षण घेतलंय.... .. आधी मार्क्स मिळवा - मग पूर्ण फी भरा - परत मार्क्स मिळवा - नंतर जॉब करता (सरकारी) आहेच टन टन... बाकीचे मस्त ३५% मिळवतात, १० % फी भरतात, आणि परत ३५ % मिळवून आरामात जाऊन बसतात... ... म्हणून यूएस यूके ची क्रेझ ब्राह्मण पोरांमध्ये जास्त असते, तिथे जातात - बक्कळ पैसा कमावतात परत येतात - व्यवसाय उभा करतात - आयुष्यभराची सोय करतात.... ! आपकी क्यो जली ? ... ... जोपर्यंत प्रायवेट मध्ये आरक्षणाचं नाटक घुसडलं जात नाही, तोपर्यंत हे अस्संच चालू राहणार... यूएस यूके बक्कळ पैसा व्यवसाय.... ! बाकीचे १९५० भोवती गोल गोल फिरताय... मग असं कुणीतरी खरं बोललं की... जलो... जलो.... यू हॅव टू बेअर - नो ऑप्शन

कांबळेंचं वक्तव्य, माझं मत

Image
कांबळे जे बोलले त्यात ब्राह्मणांना दुखावण्याचा हेतू होता - नव्हता, काय बोलले, काय अर्थाने बोलले, दिलगीरी व्यक्त केली, माफी मागायला हवी वगैरे मुद्दे चर्चचा विषय ठरताय.. पण कांबळेंनी कळत/नकळत जी आग लावली त्यामुळे उठलेले धुराचे लोट मात्र बरेच बदल दाखवून गेले... . एका दृष्टीने जे झालं ते चांगलं झालं... .. (१) यामुळे कधी नव्हे ते सगळे ब्राह्मण (एरव्ही दहा डोकी दहा मतं असणारे) एकत्र आहेत. एका मतावर ठाम आहेत... आणि अगदी सामान्य ते विचारवंत माणूस यावर एकमताने व्यक्त झालाय. संघटन दिसतंय... (२) मिडीया या आधी केव्हा बाह्मणांच्या बाजूने उभी राहीलेली ? यावेळी अनपेक्षित झालं. त्यांचं वक्तव्य आधी मिडीयानंच लावून धरलं. सकाळ सारखं वृत्तपत्र यावर ब्राह्मणांच्या बाजूने व्यक्त झालं. एबीपी, महाराष्ट्र, झी, आयबीएन या वाहिन्यांनी सुद्धा तटस्थपणे भूमिका मांडली... ब्राह्मणांच्या बाजूने ! (३) कांबळे सामाजिक न्यायमंत्री आहेत, आणि त्यांनी एखाद्या जातीवरुन वक्तव्य करणं हे चूकीचं आहे - हे उद्गार घङ्याळवाल्याने काढले... काढावेच लागले... (४) माफी / दिलगीरी - कांबळेंनी दिलगिरी व्यक्त केली... "ब्राह

Parshuram Jayanthi 2015

लहान असतांना जेव्हापासून समज आली तेव्हापासूनच "आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळी कामं करायची असतात" असा एक समज मनावर बिँबवलेला...! शिव्या देऊ नये, इतर मुलं बोलतात त्यापेक्षा आमची भाषेची चाल वेगळी का ? या पासून ते रोज संध्याकाळी नित्यनियमे शुभंकरोती, गणपतीअथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आई किँवा आज्जी म्हणायला सांगते, ते माझं तोँडपाठ आहे पण इतर मित्रांना ते कां माहीत नाही असे बाळबोध प्रश्न पडायचे... आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर तर ते ब्राह्मणत्व ऑफीशिअली अंगात भिनलं.. . अंगावर जानवं घातल्यानं, ते कानात अडकवतांना किँवा जेवतांना चित्रावती घालतात हे फक्त आपणंच करतो या इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी कळल्या... न आणि ण चा फरक, खाद्यसंस्कृती, समाजस्थान, सौम्यपणा, शिस्त कलासंस्कृती यापासून विवाह-मृत्यूविधी पर्यँतचा ब्राह्मण आणि इतरांमधला फरक कळायला लागला. वयापरत्वे ते ब्राह्मणत्व बोलण्यात, वागण्यात, जगण्यात पुरेपूर भिनलं... मी ब्राह्मण या सर्वश्रेष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कृत, विद्वान धर्मात जन्माला आलोय. मला ब्राह्मण असल्याचा गर्व नाही "अभिमान" आहे. जय परशूरा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved