Posts

Showing posts with the label TV

Raju Parulekar - Devendra Fadanavis Insider Interview

Image
परुळेकर - फडणवीस इनसाईडर चॅनेलची मुलाखत वेळ मिळेल तसं तीन-चार दिवसात बघून संपवली... ... फडणवीसांची आजपर्यंतची सर्वांत चांगली मुलाखत म्हणजे ही मुलाखत झालीय... तो माणूस मूळातच जबरदस्त आहे, पण जबरदस्त माणसाला बोलतं करण्यासाठी मुलाखत घेणाराही त्या तोडीचा असावा लागतो... राजू परुळेकरांना श्रेय द्यायलाच हवं... फडणवीस परुळेकरांना मुलाखत देतायेत ऐकल्यावर विरोधाच्या सूरात माझाही सूर होता, पण मुलाखत बघीतल्यानंतर फडणवीसांनी जे केलं ते योग्य केलं हे समजलं...! ... परुळेकर जुन्या फळीतले पत्रकार आहेत, त्यांची काही मतं पटत नाहीत, काही १०० टक्के पटतात - (स्पेशली : शिवसेनेबद्दलची...!) जसं, जगाचा-देशाचा अभ्यास नसेल, पण मुंबईसह महाराष्ट्राची आणि ठाकरसेनेची नस ते जाणून आहेत, परखड आहे... आणि मूळात हल्लीच्या जाधव, सरदेसाई वगैरे फडतूस लोकांसारखं बोलणाऱ्याला इन्टरप्ट न करता उत्तरं देण्यासाठी पुर्ण वेळ दिला...! चांगलं ते चांगलं म्हणायलाच हवं... परुळेकरांनी मुलाखत व्यवस्थित हँडल केली... अर्थात "ट्रोलर्सना सौम्य घ्यायला सांगा..." हे सांगणं त्यामागे आहेच... परुळेकरांची प्रतिमा थोड

Meanwhile...

Meanwhile... ... १. बाळ झाल्यानंतर तेजूला आणि बाळाला तिच्या माहेरून घरी परत आणायची तयारी होत होती, तेव्हा फेब्रुवारी एन्डला ती गमतीत बोललेली "मी आता मे शिवाय येणार नाही"... बहूतेक कोणतातरी पक्षी सुमडीत तथास्तू बोलला आणि अडकली... सॉलीड खोड मोडली गेली... आता अर्धा जूनही तिथे काढावा लागतो की काय असं झालंय... ! ... २. यूएसएची अति क्रेझ होती... तिथले प्रोजेक्टस् घेण्यासाठी - जाण्यासाठी जीव तोडायचो... यूएसए भिनलं होतं... तेच ते डोक्यात... २०१९ जानेवारीत एक प्रोजेक्ट मिळाला, २०१९ डि सेंबरपासूनच जाण्याची तयारी सुरू केली - २०२० मे मध्ये जायचं ठरलं... पुर्ण तयारी झाली आणि कोरोनाने यूएसची काशी केलीय... आता धास्ती बसलीय... जायची इच्छा आणि क्रेझ संपली... कुणी फुकटही नेलं तरी किमान तीन वर्ष जायची हिंमत होणार नाही... ... ३. १६-१७ ला मुंबईहून पुतणीला भेटण्यासाठी धुळ्याला आलो, २२ ला लॉकडाऊन लागलं... वाचलो... तिथे एकटा असतो तर "हाल"चा लाईफटाईम अनुभव मिळाला असता... मला चहा येतो फक्त, तो पण धड बनत नाही... बाकी कामाची बोंब... जे होतं चांगल्यासाठी होतं...! ... ४. फार डोकं उठलं तर दवंडी

ब्राह्मण अभिनेत्री आणि डहाकेची घाण

Image
डहाके - वाडकर मंडळी इंडस्ट्रीत उगवतात - जातात... ना यांच्या येण्याचं कौतूक ना जाण्याचं दुःख... आमच्या अंधेरी-गोरेगांवला किलोवर मिळतात ही मंडळी, मरिन ड्राईव्हला सिंगले ज्या आशाळभूत नजरेने कपाऱ्यात वाकत बसतात त्याच आशाळभूतपणे कुणी आपल्याला ओळखेल म्हणून खूप झालं तर फिल्मसिटीतल्या कँटीनमध्ये बसलेले असतात... किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये (लायकीनुसार)... कुणी फुकट विचारत नाही... म्हणून या चोंग्यांना असा उपद्व्याप करावा लागतो - ... बांद्य्रात एकदा आमिर खानची गाडी रस्त्याच्या एकदम मधोमध बंद पडली तेव्हा हॉर्न मारणाऱ्या एका टॅक्सीवाल्यावर त्याचा ड्राईवर उर्मटपणे आमिर खान की गाडी है म्हणून खेसकला - "आमिरकी गाडी है तो घर जाके चढ - यहा पब्लीकका टाईम खोटी मत कर..."' म्हणत टॅक्सीवाल्याने भरचौकात आमिरचं श्राद्ध घातलं होतं... आमीरची इतकी वर्ष आपटून ही गत - या झेमट्यांना कोण विचारतंय ... ? ... डहाकेचं स्टेटमेंट सिरीयस घेतलं तर - मूळात त्याला अक्कल नाहीय. - पण फरक हा आहे की - ब्राह्मण मुलींचे पालक त्यांना इंडस्ट्रीत उभं राहण्याची ताकद आणि विश्वास देतात... तिथे करीयर आपटलं

प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा, व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं... . कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो... . एबीपी माझा इथेच चुकतंय. टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते ! . पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे. . या प

दिलीप प्रभावळकर : 75th Birthday

Image
ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... ! .. साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले.. .. चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुग

Fact behind Poladpur Accident

Image
मुंबई: पोलादपूर बस दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेले कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताचा थरार एबीपी माझावर सांगितला. या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी मीच आहे. अपघात झाला, बस कोसळली त्यावेळी तिथे कोणीही नव्हती. त्यामुळे माध्यमांमधून जे काही अॅनिमेशन किंवा प्रत्यक्षदर्शी म्हणून दाखवलं जात आहे, ते सगळं झूठ आहे. लोकांच्या भावनांशी खेळू नका, वाट्टेल ते दाखवू नका, वाट्टेल ते बोलू नका, असा संताप प्रकाश सावंत देसाई यांनी व्यक्त केला. प्रकाश सावंत देसाई यांनी याबाबत सातत्याने मराठीतील एका वृत्तवाहिनीचे नाव घेतलं. त्या वृत्तवाहिनीने जे घडलं नाही ते दाखवलं. मी उडी मारली, मला दोरी टाकून वर घेण्यात आलं असं सांगितलं जात होतं. पण प्रसिद्धीसाठी ती वाहिनी काहीही दाखवत होती. आमच्या भावनांशी खेळत होती, त्यामुळे प्रचंड चीड, राग येत होता, असं प्रकाश सावंत देसाई म्हणाले. आसपास कोणी नव्हताच, तर ड्रायव्हर मागे बघत होता हे तुम्हाला कसं कळलं? मी प्रत्यक्षदर्शी आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. मातीतून गाडी घसरली ते थेट खाली कोसळली, असं प्रकाश सावंत देसाईंनी सांगितलं.

RIP Dr. Hathi

Image
तारक मेहता मधल्या डॉ. हाथीचा रोल करणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचं ऋदय विकारानं वोक्हार्ट मध्ये निधन झालं. रोजच्या बघण्यातला माणूस असा अचानक निघून जाणं खूप चटका देणारं असतं...  . प्रचंड अवजड शरीर सांभाळत अभिनय, नृत्यात असणारी त्यांची चपळता, संवादफेक, टायमिंग या गोष्टीला तोड नव्हती... कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनी हे डॉ. हाथी या पात्राचा रोल करायचे, पण निर्मल सोनी यांचा करार संपल्यावर आझाद आले आणि त्यांनी डॉ. हाथी म्हणून आपली जागा प्रेक्षकांच्या मनात, घरात पक्की केली. वेळेवर येणं, नियमितता आणि सहकारी कलाकारांना हसत खेळत सांभाळून घेण्याची हातोटी यामुळे कुमार आझाद यांनी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली होती...  . एखादा माणूस दररोजच्या बघण्यातला असेल आणि त्याचं अचानक जाणं हे जरी खूप चटका देणारं असलं तरीही, जाण्याचं कारण हे देखील धडा देणारं असतं... कवी कुमार यांचं अवाढव्य शरीर हे त्यांची ओळख होती, त्यावरच त्यांना अनेक भूमिका मिळाल्या - आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या फुलवल्या, तरीही - त्याच अवाढव्य शरीराने त्यांचा घात केला... त्यात सिगरेटची सवयही जीवघेणी ठरली ! .

Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या वगैरे निघणंही शक्य होत नव्हतं... बाऊन्सर्स, पोलीस तैनात होते...  मी कॅबमध्ये होतो... गर्दीला वैतागल्याने कॅब ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला... बोंबलतच तो गर्दीत गाडी घुसवत होता... कामधंदा छोडके ये xx चले आते है बुढ्ढेको देखने... येडेकी पूँछ वगैरे शाब्दिक पाऊस पाडत होता, तेवढ्यात गॅलक्सीचं गेट उघडून (मे बी) सलमानखानची गाडी बाहेर आली, गर्दी एकदम एक्टीव्ह झाली आणि त्या धुंदीत पळणारे दोन पोरं एकदम आमच्या गाडीसमोर आले.. ड्रायवरने अर्जंट ब्रेक लावून गाडी थांबवली... आणि, xके, मरना है क्या नीचे आके ? मै शर्ट निकालता हूँ मुझे देख मुँह फाडके, उस बुढेको देखता है तो - म्हणत घाण शिव्या घालतच गाडी काढली... ..तिथून ड्रॉपपॉइंट येईपर्यंत पाऊणतास त्या ड्रायव्हरने सलमान, शाहरुक, तैमूरपिता, नुकताच सुटून आलेला संजय दत्त यांना तोंडाला येतील त्या शिव्या घातल्या... त्या संतापाचा गाभा होता.. "कमीने देश को खुद के बापका माल स

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

महागुरुंचं सुवर्णमहोत्सव

म्हाग्रुनी काल दे ढील लै बफाऱ्या सोडल्यात... फुल्ल ऑन मज्जा... गेलेल्या माणसाबद्दल काहीही बरळलं तरी खरं खोटं करायला कुणी येणार नाहीय, या तत्वाचा पूरेपूर लाभ घेत आया मौका मार दिया चौका अशी मस्त बॅटींग केलीय... . हा माणूस कधीही पटलेला नाही. ओव्हरअॅक्टींगमध्ये ऑस्कर मिळावं अशी हूच्च प्रतिभा धारण करतात... संवादफेक तर विचारू नका... नवरा नवसाचा, सातपूते, आयडीयाची कल्पना असले टूकार चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्यात या साठ वर्षांच्या माणसाबरोबर पंचवीशतली एखादी ठूमकतांना दिसली की वाईट्ट कॉम्प्लेक्स येतो. त्यावर उतारा म्हणून हॉलीवूड बघावं लागतं...  .. म्हाग्रु सहकलाकारांना श्रेय देण्यात सॉलीड कंजूषी करतात. स्वतःभोवती दिवे ओवाळतांना त्यांना आपण काय बरळतोय याचं भान हरवतं. बनवाबनवी वेळी अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेंनी भर रस्त्यात पायावर डोकं ठेवलं, ते अमिताभ बच्चन, अमजद खान यांच्या पेक्षा सिनीयर आहे - त्यांना अॅक्टींग शिकवली असं काही काही बरळून त्यांनी स्वतःची किंमत कमी करून घेतलीय. बनवाबनवीचं जास्त श्रेय लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुधीर जोशी यांनाही जातं... पण दरवेळी त्यांन

Fact of Wagle's get out from TV9

Image
Vinod Kapri (Thank You for air the truth) Sharing the Facebook post of Mr. Vinod Kapri with his permission. He is senior journalist. The purpose of sharing this post is nothing but the show my support to Mr. Vinod Kapri as well as to share the fact of person who are continuously blaming Hon. Prime Minister of our county and leaders of ruling party.  Thank you... Courtesy : Mr. Vinod Kapri मोदी के नाम पर शहीद बनने वालों ..... कुछ मित्रों को मेरी इस पोस्ट पर आपत्ति हो सकती है पर नरेंद्र मोदी के विरोध के नाम पर कैसे कैसे खेल हो रहे हैं और कैसे लोग खुद को ज़बरन शहीद बनाने की कोशिश कर रहे हैं - ये सामने लाने के लिए इस पोस्ट को लि खना बहुत ज़रूरी है।   ताज़ा मिसाल है निखिल वागले की TV 9 मराठी से विदाई की।वागले जी का मैं तब से प्रशंसक हूँ , जब मैं पत्रकारिता में आया भी नहीं था। 90 का दशक रहा होगा। मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।लेकिन वागले डरे नहीं। तब से मै वागले को एक निडर और निष्पक्ष पत्रकार समझता रहा। लेक

Happy Birthday ABP Majha

Image
Happy Birthday ABPMajha २४ तास बातम्या देणारं पहिलं मराठी न्यूज चॅनेल स्टार माझा बरोब्बर दहा वर्षांपूर्वी सुरु झालं. सहज भाषा, आकर्षक आऊटलेट, आपले वाटणारे विषय आणि २४ तास मराठी बातम्या या बळावर न्यूजचा राजा या बिरुदावर स्थिरावलं... ! स्टार माझाचं एबीपी माझा झालं.. दरम्यान शेकडो चॅनेल आले - गेले... पण एबीपी माझाचा आपलेपणा कुणाकडेही नव्हता... ! . तळागाळात पोहचलेलं नेटवर्क, खात्रीदायक बातमी, ओरडणं नाही, आदळ आपट नाही, आकांड तांडव नाही आणि इगो अॅटीट्यूड नसलेली भाषा आणि बातमीच्या मूळापर्यंत पोहचलेले - सामान्य माणसांत रमणारे प्रतिनिधी ही एबीपी माझाची ओळख झाली. पाणी, हुंडा, विज्ञान, धर्म, व्यवसाय उद्योगधंदा, करीयर, संस्कृती, शेती, दुष्काळ यांवरच्या अभ्यासपूर्ण ग्राऊंड रिपोर्टस् सह बाप्पा माझा, देव माझा, दिंडी, जत्रा सारखे धार्मिक कार्यक्रम, निवडणूक वारी, माझा कट्टा, माझा चर्चा सारखे टॉक शो, महाराष्ट्र देशा, मुंबई इस्ट वेस्ट, माझा एक्स्प्रेस सारखे न्यूज शो आणि घे भरारी, खेळ माझा, ढँड्टॅढॅन सारखे मनोरंजनाचे शो असे एक से एक दर्जेदार कार्यक्रम देशभर लोकप्रिय झाले...! एबीपी माझा महाराष्ट्राचं,

Taarak Mehata Ka Ooltah Chashmah

Image
तसं मला सिरीयल या प्रकाराचं वावडं आहे, पण अधुन मधून काही कामधंदा नसेल, किंवा अति खाज असेल, आणि तेव्हाच सिरीयल हा प्रकार किती धोकेदायक आहे यावर बौद्धीक देण्याचा मूड असेल तर मी टिव्हीसमोर बसून इतरांच्या सिरीयल मूडचं सिरीयस किलींग करतो... स्टार प्रवाहच्या नावे तर आयेदिन शिमगा ठरलेलाच ! . पण सब वरचा एकच डेली सोप मी ऑलमोस्ट रोज बघतो. रात्री ११ च्या नाईट शो ला... गुजराथी कलाकार आणि गुजराती संस्कृती यांचा भरणा असलेला उल्टा चष्मा. . तो बघण्यामागचं प्रायमरी कारण - त्यातल्या गुजराती डिशेस... त्यात काम करणाऱ्या एक से एक आठ अॅक्ट्रेसपेक्षा खाण्याच्या डिशेस बढिया असतात... मी त्या "डिशेस" वर क्रश आहे... आणि सेकंडरी कारण : त्यातल्या पटकथा छान असतात. फन, मज्जा, सामुहीक योगदान, मजेदारपणे हळू हळू उलगडत जाणारी समस्या आणि त्यातून मिळणारा सामाजिक संदेश जबरदस्त...! काहीवेळा त्यात अतिशयोक्ती असते, किंवा प्रोड्यूसरचं अति टांग टाकणंही असतं... तेव्हा दोन उत्स्फूर्त शिव्याही घातल्या जातात, तरीही या सिरीयलला तोड नाही... . आत्ता बाघाकी सगाई सुरुय... आपल्या दुकानात काम करणाऱ्या नोकराच्या लग्ना

Day with ABP Majha

Image
दिवस "माझा" ! कालचा दिवस तसा "यादगार" टाईप... "याद" आणि काही क्षण मी "गार" पडलो... (आणी शिकलो) कालचा पूर्ण दिवस @Abp Majha, अंधेरी मुंबई... . एका कामासाठी काल दिवसभर एबीपीच्या स्टूडीयोत होतो. अनपेक्षितरित्या नकळतच काही सुंदर क्षण जमा झाले. ऐकलं होतं तसंच एबीपीची ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन अख्खी टिम फूल सपोर्टीव आणि फ्रेंडली आहे.. . वैयक्तीक ओळख नसतांनाही अगदी आल्याबरोबर छानशी स्माईल देऊन आश्वीन बापटांनी स्वागत केलं... Rahul Khichadi, Vilas Bade, Reshma Salunkhe, संतोष रावूळ... भन्नाट... डाऊन टू अर्थ एबीपीची ही खासियत आहे... मला याची देही अनुभव आला... आणि जबरदस्त मॅनेजमेंट ! इव्हन दोन मिनिट का होईना राजीव खांडेकर थांबले, हाय-हॅलो केलं... माझा कट्टावर पंकजा मुंडे आलेल्या, त्या धावपळीत होते (बाकी, धुळ्यात - पुण्यात एखाद्या साप्ताहीकाचा मालक हवेत उडतो... फोन उचलत नाही.. लोकल चॅनेलकर मंडळी स्वतःला बच्चन, खान वगैरे समजतात...) . आणि, माझा कट्टा संपवून परत जातांना प्रिमाईसेसमध्ये पंकजा मुंडे अचानक समोर आल्या... जरा घाईत होत्या (आजपर्यंत ओव्हरऑल

सैराट

Image
=सैराट= मंजुळे भौ नी फॅन्ड्री काढला... "उच्चवर्णीय शिस्टीम" च्या विरोधात जब्या ने फिरकावलेला दगड म्हणून तो बकवास सिनेमा थोडा चाललापण... पण त्यात त्याला इतकी अक्कल नाही, शाळेत जाणाऱ्या मुलीवर - (मग ती मराठा असो, ब्राह्मण असो किंवा सो कॉल्ड जब्याच्या भाऊबंदकीतली असो) कुठल्याही मुलाने (तो पण जब्या असो किंवा मराठा, बाह्मण असो ) लाईन मारली, छेड काढली तर त्याला विरोधच होणार... पोरांना फटकेच पडणार... . जब्या ऐवजी त्या मुलीवर तिच्याच जातीतल्या मुलानं लाईन मारली असती तरी त्याचा शेवट हा शोकांतिकाच असता... लहान वयात लग्न लाऊन द्यायला, लफडी करायला परवानगी द्यायला त्या मुलीचे किंवा त्या मुलाचेही पालक वेडे नाहीत... . लहान वयात, शालेय वयात होणारं पाहिलं प्रेम हा खुप हळवा विषय आहे. "शाळा" मध्ये जसा छान हाताळला, त्या मानाने सैराट, फॅन्ड्री थिल्लर वाटतात. बालवयात होणाऱ्या प्रेमाला जातीय रंग दिला तर आपण मोठा तीर मारलाय असं मंजूळेंना वाटत असेल, पण मराठी प्रेक्षक सुज्ञ आहेत. इथे शाहरूखखानला पडल्या, सैराट  पडेलच ! . शाळेत जाणाऱ्या मुलीच्या सैन्डलवर फुलं ठेवणं, भर वर्गात छि

"रात्रीस खेळ चाले"

"रात्रीस खेळ चाले" वर बंदी आणा अशी तद्दन चुतीया मागणी होतेय... काय तर... यामुळे लोकं घाबरतील आणि कोकणाच्या पर्यटनावर परीणाम होईल... . कोकणातले लोकं हुषार असतात... शूर असतात.... असं ऐकलं होतं...समंथ - डाकिणी वगैरे भूतांना टरकून अश्या वायझेड मागण्या करणाऱ्यांची हुषारी आणि बहादूरी कुठे गेलीय... आणि मालिका बघून भितीनं दिड फूट लागणारी ही मंडळी अंधश्रध्देचं तुणतुणं वाजवणारे हॉरर फिल्म, आपबिती, फिअर फाईल्स वगैरेच्या वेळी कुठल्या बिळात लपलेली असतात... अंधश्रध्दा म्हणून मालिकाच बंद करा ही मागणी करणारे मुर्ख आहेत. आणि अंधश्रध्देची खाज असेल तर आधी ते बाबा बंगाली, बापू, मनोज कुमारचा फोटो असलेलं कसलंस यंत्राच्या जाहिराती हे बंद करा... . पर्यटन व्यावसायिक दृष्टीनं जरी पाहिलं तरी मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार अगदी काश्मिर बदनाम आहेत. तिथे आतंकी हल्ले, गुन्हेगारी आहे. रोज बातम्या येतात. चित्रपटात दिसतं. पण म्हणून काय तिथलं पर्यटन कमी झालंय कां ? . कायतरी फालतूपणा तिच्याआयला... मालिका पटत नसेल तर टिही बंद करा... बेवडयाच्या तंद्रीत बोलू नका...

Real life in Real

मला नेहमीच एक प्रश्न पडतो... म्हणजे पहा ना, मराठी-हिँदी चित्रपट, मालिका एका स्क्रिप्टनंतर संपतात... पण त्यातली पात्र चित्रपट-मालिकेच्या पल्याड खरंच्च आहेत असं मानलं तर चित्रपट-मालिका संपल्यावर त्यांचं पुढे काय होत असेल ? म्हणजे शोले मधला ठाकूर, विरु-बसंतीला रेल्वेत बसवून घरी गेल्यावर राधाशी काय बोलला असेल ? विरु-बसंतीचं पुढचं आयुष्य कसं असेल ? ते रामगढला येऊन ठाकूरला भेटत असतील का ? हम आपके है कौनमध्ये मोहनिश बहल पुढे आयुष्यभर तसाच विधूर असेल की दुसरं लग्न केलं असेल ? अशी ही बनवाबनवीमध्ये घरमालक आज्जी मेल्यानंतर ते घर अशोक सराफ अॅन्ड कंपनीकडेच असेल कां? कि विजू खोटेँनी घेतलं असेल ? अ.स अॅन्ड कंपनी पुढे सेट झाली असेल की नाय ?  चार दिवस सासूचे मधली म्हातारी मेली की अजून तश्शीच धडधाकड आहे ? एका लग्नाची दुसरी गोष्टच्या राधा-घनाला मुलबाळ झालं असेल ना ? श्रीमंत दामोदरपंतच्या दामूचं लग्न झालं की नाही ? लगानच्या भूवननं पुढे क्रिकेटची प्रॅक्टीस चालू ठेवली असेल की बंद केली असेल ? गावानं भूवनचा सत्कार केला असेल का ? कुछ कुछ होता है मधला अमन शाहरुख-काजोलच्या घरी य

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved